गावातील भीषण पाणीटंचाई दूर न केल्यास महिलांचा हांडा मोर्चा काढणेबाबत.
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे वरील विषयान्वये आपणाकडे तक्रार अर्ज सादर करण्यात येतो की, ग्रामपंचायत अडोळी अंतर्गत असणाऱ्या साठवण तलावातून मोठ्याप्रमाणावर अवैध पाणी उपसा करण्यात