October 23, 2025 3:38 pm

15 Best News Portal Development Company In India
विशेष बातम्या

राजधानी दिल्लीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता स्कॉच अवॉर्डने सन्मानित संजीवनी अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पना व प्रेरणेने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘संजीवनी अभियाना’ला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड मिळाला आहे. या यशस्वी अभियानासाठी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांना २० सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सामान्य रुग्णालय हिंगोली यांच्या माध्यमातून या अभियानांतर्गत महिलांमध्ये गर्भाशयमुख व स्तन कर्करोग तसेच पुरुष व महिलांमध्ये मुखकर्करोगाची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महिला दिन, दि. ८ मार्च २०२५ रोजी आमदार

राजकारण

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे  हिंगोली दि.११: भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हास्तरीय गळीत धान्य कार्यशाळेचे सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार तानाजीराव मुटकुळे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, सुनील गोडगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश भालेराव, श्रीमती रोहिणी शिंदे उपस्थित होते. सध्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे

15 Best News Portal Development Company In India
मत आणि मतभेद

शशासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे *केंद्र सरकारच्या 11 वर्षे सेवापुर्ती, आजादीका अमृतमहोत्सव, हर घर तिरंगा तीन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाला सुरुवात..*  हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास क्र. 2 येथे आयोजित प्रदर्शनात शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान ठरत आहे असे औंढा येथील तहसीलदार हरीश गाडे यांनी प्रतिपादन केले. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित केंद्र सरकारची 11 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची, हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित मल्टी मीडियाच्या चित्रप्रदर्शनच्या उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना तहसीलदार

जाहिरात
best news portal development company in india